गाडी चालकांना बसणार 25,000 हजार रुपयांचा दंड पहा नवीन नियम
traffic challan आधुनिक युगात वाहतूक व्यवस्थेचा विकास झाला असला तरी त्याच प्रमाणात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण देखील चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. दरवर्षी हजारो निष्पाप व्यक्तींचे प्राण वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जात आहेत. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने 1 मार्च 2025 पासून ‘गोटार वाहन दंड कायदा 2025’ अंमलात आणला आहे. या नवीन कायद्यामुळे वाहतूक नियम … Read more