अर्ज रद्द ! यांना मिळणार नाहीत पीक विम्याचे पैसे, गावानुसार यादी जाहीर
crop insurance मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी नोंदवलेल्या अर्जांपैकी १ लाख १० हजार ७२९ अर्ज विविध कारणांमुळे नाकारण्यात आले आहेत. कृषी विभागाला मिळालेल्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फळपिकांचा विमा उतरवताना काही त्रुटी आढळल्यामुळे कृषी विभागाने … Read more