जिल्हानिहाय रद्द झालेले अर्ज:

  • छत्रपती संभाजीनगर: या जिल्ह्यातील २४७९ शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत, ज्यात विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
    • छत्रपती संभाजीनगर तालुका: १४८ अर्ज
    • गंगापूर: १०४ अर्ज
    • कन्नड: ६८ अर्ज
    • खुलताबाद: ४५७ अर्ज
    • पैठण: ४९० अर्ज
    • फुलंब्री: २०५ अर्ज
    • सिल्लोड: ४१५ अर्ज
    • सोयगाव: ३२८ अर्ज
    • वैजापूर: २६४ अर्ज
  • जालना: या जिल्ह्यात ११ हजार २३९ शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत.
    • अंबड: ९१ अर्ज
    • बदनापूर: २७५२ अर्ज
    • भोकरदन: २२६३ अर्ज
    • घनसावंगी: ४८ अर्ज
    • जाफराबाद: ५९७ अर्ज
    • जालना: २९४२ अर्ज
    • मंठा: २४८१ अर्ज
    • परतूर: ६५ अर्ज
  • बीड: बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७ हजार ०११ अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
    • आंबाजोगाई: ३५२९ अर्ज
    • आष्टी: २६ हजार ६४३ अर्ज
    • बीड: १०२३ अर्ज
    • धारूर: १३४९ अर्ज
    • गेवराई: ३४ हजार २५८ अर्ज
    • केज: ९६५१ अर्ज
    • माजलगाव: ४५४४ अर्ज
    • परळी: ११ हजार १४२ अर्ज
    • पाटोदा: ३०६८ अर्ज
    • शिरूर कासार: ८८६ अर्ज
    • वडवणी: ९१८ अर्ज